एक्स्प्लोर
Advertisement
Thane Raigad Temperature : मार्च महिन्याच्या मध्यात अंगाची काहिली होण्याची चिन्ह उष्णतेची लाट
मुंबई, रायगड, ठाण्यासह कोकणात तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. १९५६ नंतर मुंबईत मार्चमध्ये प्रथमच पारा ४१ अंशांवर गेलाय.. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.. मार्च महिन्याच्या मध्यातच अंगाची काहिली होण्याची चिन्हं आहेत. कारण पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. मुंबईसह, पालघर, रायगड, ठाण्यातही तापमान ४२ अंशांपार जाण्याचा अंदाज आहे. सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ.
मुंबई
Nagesh Patil Oath Ceremony : हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची शपथ चर्चेचा विषय; काय घडलं?
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
Pune Drugs Case : पुण्यातील L3 लाऊन्ज पब प्रकरणात मुंबईतून एक जण ताब्यात
Ravindra Waikar Delhi : वायव्य मुंबईचे खासदार रविंद्र वायकरांच्या शपथविधीकडे लक्ष
Angaraki Chaturthi : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion