एक्स्प्लोर
Advertisement
MNS | डोंबिवलीतील २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी पालकमत्र्यांची नियत साफ नाही : राजू पाटील
कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या २७ गावांची वेगळी नगरपालिका करण्यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलाय. २७ गावांची वेगळी पालिका करण्याबाबत एकनाथ शिंदेंची नियत साफ नसल्याचं वक्तव्य आमदार पाटलांनी केलं आहे. आमदार राजू पाटील यांनी नुकतीच केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू पाटील यांनी शिंदेंवर आरोप केला. २७ गावांची वेगळी नगरपालिका करण्याची स्थानिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही राजू पाटील यांनी ही मागणी मांडली होती.
मुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement