Nitin Sardesai : मोर्चा भव्यदिव्य होणार, सरकारला हिंदीचा निर्णय मागे घ्यावाच लागेल
Nitin Sardesai : मोर्चा भव्यदिव्य होणार, सरकारला हिंदीचा निर्णय मागे घ्यावाच लागेल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
नियोजन आणि मोर्च्याची तयारी अतिशय उत्तम प्रकारे सुरू आहे आणि गेल्या दोन दिवसापासून म्हणजे राजसाहेबांनी मोर्च्याची घोषणा केल्यापासून ज्या पद्धतीचा प्रतिसाद हा विविध राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील आणि सर्वसामान्य जनता असेल या सगळ्यांकडून जो एक अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे हा मोर्चा नक्कीच भव्य दिव्य आणि होईल आणि त्यानंतर सरकारला हा हिंदी सक्तीचा निर्णय हा जनमताचा कौन मागे घ्यावा लागेल याचा बद्दल मला नक्की विश्वास वाटतो आपण जर बघितल उपमुख्यमंत्री की मोर्चेची वेळ येऊ देणारच नाही लवकरच आम्ही यावर तो आनंद आहे ना त्यांच अभिनंदन कराव त्यांनी आम्हाला काय हास नाहीये की अशा कुठल्या गोष्टी त्यांनी सक्ती केली सक्ती केल्यामुळे हे जनमाणसामध्ये वातावरण निर्माण झालेल आहे आणि जर योग्य वेळी जर चांगला सुचलं काहीतरी आणि त्यांनी जर ही सक्ती अगोदरच मागे घेतली तर नक्की आनंद आहे स्वागत आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कस आहे की अशा पद्धतीने बोलल जात आणि प्रत्यक्षामध्ये मात्र तशा पद्धतीने केलं जात नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे म्हणजे हिंदी सक्ती रद्द होईल अशा पद्धतीची चर्चा किंवा तशा पद्धतीची वक्तव्यही सरकारातल्या अनेकांकडून वेळोवेळी केली गेली पण प्रत्यक्षामध्ये मात्र शासन निर्णय हा तशा पद्धतीचा कुठलाच आलेला नाहीये त्यामुळे जेव्हा ते होईल तेव्हा बघू तोपर्यंत आमची तयारी आणि जनमानसातला जो एक कानोसा घेतला असा तुम्हालाही सगळ्यांना कळेल की लोकांच्या मनामध्ये हिंदी सक्ती विरोधात प्रचंड प्रमाणात चीड आहे. संदर्भात दोन्ही ठाकरे एकत्र मोर्चा एक दुसरी चर्चा होते की राजकीय दृष्ट्या देखील या मोर्चानंतर एकत्र येतील का कारण माहिती मिळते त्यानुसार युतीच्या संदर्भात कडामोडी घडतात दोन्ही बाजूचे नेते भेटीगाटी घेत अशा पद्धती देखील माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छतो की आता आमच्या डोक्यामध्ये हा हिंदी सक्ती लहान लहान मुलांवरती जी हिंदी सक्ती केली जाणार आहे त्याच्या विरोधात जे जनमत आहे ते कुठेतरी ती खदखद आम्ही या माध्यमातून सरकारसमोर नेत आहोत त्यामुळे ती हिंदी शक्ती रद्द करून घेणं हा आता आमच्या समोर असलेला सर्वप्रथम म्हणजे प्राधान्यानी हा ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर येणाऱ्या निवडणुका त्या युतीमध्ये तिथे युती होईल न होईल याचा विचार करून आम्ही काहीही करत नसतो.























