एक्स्प्लोर
"आमचं ऐकलं नाही तर कोस्टल रोड बंद करू, आम्हाला विश्वासात न घेता काम केलं", कोळी बांधवांचा विरोध कायम
मच्छिमारांच्या विविध प्रश्नांसाठी मागील काही दिवसांपासून वरळी कोळीवाड्यात आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची कोणीही दखल घेत नसल्याचा दावा करत मच्छिमारांनी मागील 3-4 दिवसांआधी कोस्टल रोडचे काम बंद पाडले. मच्छिमारांकडून मागणीकरण्यात येत आहे की कोस्टल रोडच्या खांबांमधील अंतर हे 60 मीटर ठेवण्यात आले आहे ते वाढवून 200 मीटर करावे. आजयाचसंदर्भात मत्स्य आणि बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी वरळी कोळीवाड्याला भेट देत आंदोलनकर्त्यांशी आणि कोळी बांधवांशीचर्चा केली. त्याचसोबत समुद्रात ज्या ठिकाणी कोस्टल रोडचे काम सुरु आहे तिथे जात पाहाणी केली.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा



















