एक्स्प्लोर
Advertisement
Aaditya Thackeray : मोदींच्या दौऱ्याआधी श्रेयवादाची लढाई, आदित्य ठाकरेंचं इक्बालसिंह चहल यांना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी मुंबईत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारच्या काळात गती देण्यात आलेल्या दोन प्रकल्पांची आठवण करून दिली आहे. मविआ सरकारच्या काळात एसटीपी आणि खारं पाणी गोड करणं या दोन प्रकल्पांना गती देण्यात आल्याची आठवण आदित्य ठाकरेंनी चहल यांना करून दिलीय. पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबई महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पांसह विविध विकासकामांचं उद्धाटन करणार आहेत. या प्रकल्पांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही अद्याप भूमिपूजन का नाही? तसंच सहा महिन्यांचा कालावधी वाया कशासाठी घालवला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
मुंबई
Amol Mitkari : गृहविभागाने सिद्दीकींना सुरक्षा न दिसल्यानेच त्यांचा जीव घेला - अमोल मिटकरी
Baba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यू
Baba Siddique Firing : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींवर 3 जणांकडून गोळीबार
Eknath Shinde Speech Dasara Melava : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी
Sushma Andhare Dasara Melava Speech : देवेंद्रजींचे कान उपटा.. अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
सोलापूर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement