Ulhasnagar :उल्हासनगरमध्ये 900 किलो मिठाईच्या साहित्याचा साठा जप्त,अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
abp majha web team
Updated at:
02 Nov 2021 12:35 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध विभागानं उल्हासनगर शहरात मोठी कारवाई केली. बर्फी बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 900 किलोचं साहित्य जप्त करण्यात आलंय. कारवाईमुळं भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले.