एक्स्प्लोर
Hingoli : Varsha Gaikwad यांचा फटाके फोडून पूरग्रस्त पाहणी दौरा; सर्व स्तारांतून संपात ABP Majha
हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत दौऱ्यादरम्यान ते आज सकाळी वसमत तालुक्यातील आरळ शिवारामध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना फटाके फोडत वर्षा गायकवाड यांचे स्वागत करण्यात आले. अगोदरच जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये फटाके फोडून आतिषबाजी करण्याची गरज तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाभरातील शेतकरी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा करत असताना अशा पद्धतीने पालकमंत्री वर्षा गायकवाड यांचे फटाके फोडून स्वागत करणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा नव्हे का? शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणे फक्त फोटो पुरतेच का? असे एक ना अनेक प्रश्न या प्रसंगी निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















