एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena Samaana Editorial : मोदींची नऊ वर्ष देशाच्या नाकी नऊ आलेला कालखंड, सामनातून टीकास्त्र
मोदी सरकारने ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय.. त्यावरून सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय.. पंतप्रधान मोदी यांची नऊ वर्षे म्हणजे देशाच्या, जनतेच्या नाकी नऊ आलेला कालखंड आहे. तो लवकर संपेल तेवढे बरे अशी टीका करण्यात आलीये.. मोदी सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली, काळा पैसा वाढला, रोजगार देण्याचे वचन फसले. या सगळय़ा गोष्टींमुळे जगात भारताची मान उंच झाली असे मोदींच्या अंध भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे.. कारण त्यांच्या दृष्टीने 'मोदी हाच भारत व भारत म्हणजेच मोदी आहे असा टोला सामनातून लगावण्यात आलाय..
महाराष्ट्र
Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report
Raj Thackeray On Vidhansabha | राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार Special Report
Manoj Jarange Yeola Rada | मनोज जरांगे- भुजबळ समर्थकांचा येवल्यात राडा, जरांगे काय म्हणाले?
Manoj Jarange And Chhagan Bhujbal Rada | येवल्यातील शिवसृष्टीजवळ जरांगे- भुजबळ कार्यकर्ते आक्रमक
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 10 PM टॉप हेडलाईन्स 10 Pm 13 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement