एक्स्प्लोर
Central Government : राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्र सरकार पुनर्विचार करणार ABP Majha
राणांचा जामीन रद्द करून त्यांना अटक करावी यासाठी राज्य सरकार आज कोर्टात अर्ज करणार आहे. राणा यांनी जामीनाच्या अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप अर्जाद्वारे करण्यात आलाय. राणा दाम्पत्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी कोर्टात करण्यात येणार आहे. माध्यमांशी न बोलण्याच्या अटीचं राणांनी उल्लंघन केल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत काय म्हणालेत पाहुयात....
महाराष्ट्र
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Solapur Gas Shortage : सोलापुरातील गॅससाठी नागरिकांची भली मोठी रांग
आणखी पाहा




















