एक्स्प्लोर
साखर आयुक्तालयाची कारखान्यांवर कारवाई, FRP न दिल्याने 46 कारखान्यांचे गाळप परवाने रोखले
शेतकऱ्यांना गेल्या गाळप हंगामातील रास्त व किफायतशीर दरानुसार (एफआरपी) अद्यापही पूर्ण रकमा न दिल्याने राज्यातील 64 साखर कारखान्यांना यंदाचा गाळप परवाने मंजूर करण्यात आलेले नाहीत. साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिलीय. गाळप परवाना देण्यात आलेल्या कारखान्यांपैकी 25 ऑक्टोबरअखेर 27 काराखान्यांनी धुराडी पेटवली होती. त्यात 14 सहकारी , तर खासगी मालकीच्या 13 कारखान्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















