एक्स्प्लोर
Reality Check | फडणवीस सरकारच्या काळात खरंच 50 कोटी वृक्षांचं रोपण झालं? | ABP Majha
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवरांच्या 50 कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचे आदेश महाविकास आघाडी सरकारनं दिलेत... 50 कोटी झाडं लावल्य़ाच्या भाजपच्या दाव्यावर नव्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आणि वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिलेत..
दरम्यान 50 कोटी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर एबीपी माझानं वृक्षलागवडीचा रिअॅलिटी चेक केलाय पाहुयात
दरम्यान 50 कोटी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर एबीपी माझानं वृक्षलागवडीचा रिअॅलिटी चेक केलाय पाहुयात
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















