एक्स्प्लोर
Ajit Pawar on RTPCR : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. आपण जेव्हा इतर राज्यात जातो तेव्हा आपला आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट आवश्यक असतो, तर मग आपल्या राज्यात येणाऱ्यांसाठीही तो आवश्यकच असेल असं अजित पवारांनी म्हटलंय. तसेच परदेशातून भारतातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशासंदर्भातील नियमावलीतील तफावतही राज्य सरकारनं दूर केल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशासंदर्भात राज्य सरकारनं 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रानं आक्षेप घेतला होता.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















