एक्स्प्लोर
Ajit Pawar on RTPCR : परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य
परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. आपण जेव्हा इतर राज्यात जातो तेव्हा आपला आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट आवश्यक असतो, तर मग आपल्या राज्यात येणाऱ्यांसाठीही तो आवश्यकच असेल असं अजित पवारांनी म्हटलंय. तसेच परदेशातून भारतातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशासंदर्भातील नियमावलीतील तफावतही राज्य सरकारनं दूर केल्याची माहिती अजित पवारांनी दिलीय. ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशासंदर्भात राज्य सरकारनं 30 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रानं आक्षेप घेतला होता.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















