एक्स्प्लोर
RTO Office:राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज दोन सत्रात होणार,कोरोनामुळे परिवहन विभागाचा निर्णय
राज्यातील आरटीओ कार्यालयांचे कामकाज आता दोन सत्रात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून परिवहन विभागाने हा निर्णय घेतलाय. वाहन परवाना, वाहन नोंदणीसह इतर कामासाठी आरटीओ कार्यालयात दररोज नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीला नियंत्रणात घालण्यासाठी आता आरटीओचे कामकाज दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रात सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत कामकाज असणार आहे. तर दुसरं सत्र सकाळी 11 ते सायंकाळी 7 असं असेल.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Maharashtra Politics Special Report:सभागृहाबाहेर कट्टर विरोधकांमध्ये शेकहँड, तर मित्रांमध्येच जुंपली
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















