एक्स्प्लोर
Ratnagiri: एसटीची अशत: वाहतूक सुरू, 200 हून अधिक कर्मचारी कामावर ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्याच्या चार आगारातून ५४ बसेस सुटल्या आहेत. राजापूर, दापोली, खेड, देवरुख आणि चिपळूण स्थानकातून बसेस सुटल्या आहेत. तर, २०३ कर्मचारी कामावर परतल्याचं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. असं असलं तरी मात्र, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या रत्नागिरी आगारातून एकही एसटी सुटलेली नाही.
महाराष्ट्र
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
क्रिकेट
भारत



















