एक्स्प्लोर
Ratnagiri : मच्छिमारांसमोर संकट, कोकणात वातावरण बदलामुळे मासेमारीवर परिणाम ABP Majha
#Ratnagiri #KonkanRainUpdates #ABPMajha
कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. दोन महिन्याच्या बंदीनंतर 1 ऑगस्टनंतर मासेमारीला सुरूवात होते. पण मुसळधार पाऊस, वातावरणात सातत्यानं होत असलेले बदल, खवळलेला समुद्र यामुळे अद्याप देखील मासेमारी बंद आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत शासन निर्णयानुसार मासेमारी पूर्णता बंद असते. पण, 1 ऑगस्टपासून मात्र मासेमारीला सुरूवात होते. यंदा मात्र बोटी किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मच्छिमारां समोर अनखीन एक संकट उभं राहीलं आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















