एक्स्प्लोर
Ratnagiri : मच्छिमारांसमोर संकट, कोकणात वातावरण बदलामुळे मासेमारीवर परिणाम ABP Majha
#Ratnagiri #KonkanRainUpdates #ABPMajha
कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. दोन महिन्याच्या बंदीनंतर 1 ऑगस्टनंतर मासेमारीला सुरूवात होते. पण मुसळधार पाऊस, वातावरणात सातत्यानं होत असलेले बदल, खवळलेला समुद्र यामुळे अद्याप देखील मासेमारी बंद आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत शासन निर्णयानुसार मासेमारी पूर्णता बंद असते. पण, 1 ऑगस्टपासून मात्र मासेमारीला सुरूवात होते. यंदा मात्र बोटी किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मच्छिमारां समोर अनखीन एक संकट उभं राहीलं आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















