एक्स्प्लोर
Ratnagiri : मच्छिमारांसमोर संकट, कोकणात वातावरण बदलामुळे मासेमारीवर परिणाम ABP Majha
#Ratnagiri #KonkanRainUpdates #ABPMajha
कोकणातील वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला आहे. दोन महिन्याच्या बंदीनंतर 1 ऑगस्टनंतर मासेमारीला सुरूवात होते. पण मुसळधार पाऊस, वातावरणात सातत्यानं होत असलेले बदल, खवळलेला समुद्र यामुळे अद्याप देखील मासेमारी बंद आहे. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत शासन निर्णयानुसार मासेमारी पूर्णता बंद असते. पण, 1 ऑगस्टपासून मात्र मासेमारीला सुरूवात होते. यंदा मात्र बोटी किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. त्यामुळे मच्छिमारां समोर अनखीन एक संकट उभं राहीलं आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















