एक्स्प्लोर
Pomegranate I डाळींबांना रोगराईपासून वाचवण्यासाठी सांगलीतील शेतकऱ्यांची शक्कल I एबीपी माझा
राज्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात फळबाग पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळं डाळींबाच्या पिकांवर रोग पडल्याचे पाहायला मिळत आहे. यावर उपाय म्हणून सांगलीतील शेतकऱ्यांनी डाळींबाच्या झाडांना पॉलिथीनच्या कागदाचे आच्छादन केले आहे. यामुळं पावसासोबतच उन, वारा आणि रोगराईपासून फळबागांचे संरक्षण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
आणखी पाहा




















