एक्स्प्लोर
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजार कर्मचारी वेतानाविना
शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजारावर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील तीन महिन्यांपासून सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही . शिवाय 12 हजार सेवानिवृत्त कर्मचारीही उपदान , रोखीकरणाच्या लाभापासून वंचित आहेत . राज्यातील 385 नगर परिषद आणि नगर पंचायतमध्ये 70 हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही . याचा दणका सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना यात कर्मचाऱ्यांचेच वेतन अडविले जाते . मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक बसतो आहे. बॅंकांचे एलआयसीचे हप्ते थकले आहेत
महाराष्ट्र
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा
Manoj Jarange Protest Special Report : जरांगेंचे उपोषण मागे; पुन्हा पेटणार ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
आणखी पाहा



















