एक्स्प्लोर
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजार कर्मचारी वेतानाविना
शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने नगर परिषद आणि नगर पंचायतचे 30 हजारावर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत . मागील तीन महिन्यांपासून सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही . शिवाय 12 हजार सेवानिवृत्त कर्मचारीही उपदान , रोखीकरणाच्या लाभापासून वंचित आहेत . राज्यातील 385 नगर परिषद आणि नगर पंचायतमध्ये 70 हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही . याचा दणका सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना यात कर्मचाऱ्यांचेच वेतन अडविले जाते . मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक बसतो आहे. बॅंकांचे एलआयसीचे हप्ते थकले आहेत
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















