एक्स्प्लोर
MNS Allianceमनसे कुणाकडेही हात पसरत नाही, Raj Thackeray निर्णय घेतील, मनसे नेत्यांचा काँग्रेसला टोला
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी स्पष्ट केले की, पक्षाने अद्याप कोणाकडेही मदतीसाठी हात पसरलेला नाही. 'मी कुणाकडे हात पसरला अजूनपर्यंत?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांच्या भेटीगाठी अराजकीय आणि कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत. पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय राजसाहेब ठाकरेच घेतील, असेही त्यांनी नमूद केले. मनसेची चर्चा सध्या एका विशिष्ट पक्षासोबत सुरू असून, इतर कोणत्याही आघाडीत जाण्याचा विचार नाही. महाविकास आघाडीत जाण्याबाबत मनसेने कधीही म्हटले नाही, असे अभ्यंकर यांनी सांगितले. दुसरीकडे, महापालिका निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेच्या राजकीय भूमिकेबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा





















