एक्स्प्लोर
MNS Allianceमनसे कुणाकडेही हात पसरत नाही, Raj Thackeray निर्णय घेतील, मनसे नेत्यांचा काँग्रेसला टोला
मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी स्पष्ट केले की, पक्षाने अद्याप कोणाकडेही मदतीसाठी हात पसरलेला नाही. 'मी कुणाकडे हात पसरला अजूनपर्यंत?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांच्या भेटीगाठी अराजकीय आणि कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत. पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय राजसाहेब ठाकरेच घेतील, असेही त्यांनी नमूद केले. मनसेची चर्चा सध्या एका विशिष्ट पक्षासोबत सुरू असून, इतर कोणत्याही आघाडीत जाण्याचा विचार नाही. महाविकास आघाडीत जाण्याबाबत मनसेने कधीही म्हटले नाही, असे अभ्यंकर यांनी सांगितले. दुसरीकडे, महापालिका निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच, मनसेसोबत युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेच्या राजकीय भूमिकेबाबत सध्या चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















