एक्स्प्लोर
Marathwada Drought : हवामान बदलाचा परिणाम, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचं सावट ABP Majha
जागतिक हवामान बदलामुळे मराठवाड्यावर आता पुन्हा दुष्काळाचं संकट ओढावलं. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय. त्यात मराठवाड्याची राजधानी ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला दुष्काळासह पुराचाही धोका सांगण्यात आला. तर, हिंगोली अत्यंत असुरक्षित असल्याचं म्हटलंय. दिल्लीच्या काऊन्सिल ऑन एनर्जी, एनव्हायर्मेंट अँड वॉटर या संस्थेनं पहिल्यांदाच २७ राज्यांमधील ६४० जिल्ह्यांच्या हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास केला आणि अहवाल जाहीर केला. त्यात मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय.
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारकरुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
आणखी पाहा























