एक्स्प्लोर
Marathwada Drought : हवामान बदलाचा परिणाम, मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचं सावट ABP Majha
जागतिक हवामान बदलामुळे मराठवाड्यावर आता पुन्हा दुष्काळाचं संकट ओढावलं. मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय. त्यात मराठवाड्याची राजधानी ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याला दुष्काळासह पुराचाही धोका सांगण्यात आला. तर, हिंगोली अत्यंत असुरक्षित असल्याचं म्हटलंय. दिल्लीच्या काऊन्सिल ऑन एनर्जी, एनव्हायर्मेंट अँड वॉटर या संस्थेनं पहिल्यांदाच २७ राज्यांमधील ६४० जिल्ह्यांच्या हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास केला आणि अहवाल जाहीर केला. त्यात मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा इशारा देण्यात आलाय.
महाराष्ट्र
Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
आणखी पाहा



















