एक्स्प्लोर
Advertisement
Manipur मध्ये अजूनही काही विद्यार्थी अडकले, विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात चर्चा करणार
मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळला असून तेथे फसलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलंय. मणिपूर राज्यातील इंफाळ येथे शिक्षण घेत असलेल्या सांगलीतल्या विद्यार्थ्याची परिस्थिती ऐकून शरद पवारांनी तत्काळ तेथील राज्यपालांना कळवले आणि जलद गतीने सूत्रे हालली आणि मुलं सुखरूप सुरक्षित ठिकाणी दाखल झाली. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रचंड अवस्थता पसरली होती. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी आपल्या मुलांसाठी तात्काळ फोन करून मुलांचे जीव वाचवल्याबद्दल पालकांनी पवारांचे आभार मानलेत. तर मणिपूर येथील शैक्षणिक संस्थेत अजूनही काही विद्यार्थी अडकलेले आहेत यासंदर्भात मुख्यमँत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
असल्याची माहिती शरद पवारांनी दिलीये.
महाराष्ट्र
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 07 OCT 2024 : 07 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 8 PM 07 October 2024
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 6 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Maharashtra : तिजोरीत खडखडाट,कंत्राटदार चिंताक्रांत! कंत्राटदार महासंघ काय म्हणतो?
Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 7 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion