एक्स्प्लोर
Osmanabad : उस्मानााबाद जिल्ह्यात शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडीत, नोटीस न देता महावितरणची कारवाई
शेतकर्यांना वाढीव दिलेली वीजबिले दुरुस्तीची प्रक्रिया सुरू असताना आणि सवलत योजने अंतर्गत बिले भरण्याची मुदत बाकी असताना महाराष्ट्रात लाखो शेतकर्यांचा अचानक वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात गहू , हरभरा , करडई , ज्वारी ही रब्बी पिके नुकतीच उगवून आलेली आहेत. शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडीत केल्यामुळे या पिकांना सिंचन करता येत नाही. पीक करपून जात आहेत. बियाणे जमिनीतच खराब होत आहेत. हे बेकादेशीरपणे सूरू आहे. वीज जोडणी मोहीम जोरात सूरू आहे. त्यातून कांही वादाचे प्रसंग घडत आहेत.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















