एक्स्प्लोर
Advertisement
Mahad Flood : महाडमध्ये पूरस्थिती,सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली,शहरात कंबरेपेक्षा जास्त पाणी
रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्येही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाले. महाडमध्ये कंबरेपेक्षा जास्त पाणी साचलंय. सावित्री नदीने धोकापातळी ओलांडली असून. मुंबई गोवा हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. महाड मध्ये तब्बल 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालाय. महाबळेश्वर, प्रतापगड या घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस झाल्यामुळे सावित्री नदीची पाणी पातळी वाढली. महाड मध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शिवाजी चौक, बाजारपेठेत कंबरेपेक्षा जास्त पाणी साचलंय.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement