एक्स्प्लोर
Kolhapur Rains | कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; प्रयागचिखली, आंबेवाडीवर प्रशासनाचं लक्ष : सतेज पाटील
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फुटांवर पोहोचल्यावर नागरिकांचं स्थलांतर केलं जाईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. प्रयाग चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांवर अधिक लक्ष असेल. याआधी पाणीपातळी 43 फुटांवर पोहोचली तरी नागरिक स्थलांतर करत नव्हते. परंतु मागील वर्षी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट इतकी आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, कोकाटेंना मिळणार क्रिडा खात्याची जबाबदारी
Pramilatai Medhe Demise | प्रमिलाताईताईंच्या जाण्यानं संघात मोठी पोकळी Special Report
Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report
China Birth Rate | 'पाळण्याला हलवा, दीड लाख कमवा'; लोकसंख्या वाढीसाठी China ची नवी योजना
Kargil Veteran Family Harassed | देशसेवेचा वारसा, बांगलादेशी ठपका Special Report
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
अकोला
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement

















