एक्स्प्लोर
Chandrakant Patil PC | सरकारच्या गोंधळामुळे मराठा आरक्षणाचं मातेरं : चंद्रकांत पाटील
"9 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं माथेरं झालंय. एमएसईबीच्याबाबतीत देखील मराठा समाजाची निराशा केली . अलौकीक पद्धतीने राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं. या सरकारने मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल . मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जर मान्य केलं तर या आंदोलनाचे नेतृत्व भाजप करेल. राज्य सरकारला आम्ही सळो की पळो करून सोडू." ; असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहिल्यानगर
राजकारण
राजकारण



















