Islampur Nana Patekar : इस्लामपुरात 'बिझनेस एक्स्पो'मध्ये नाना पाटेकरांचं भाषण
Islampur Nana Patekar : इस्लामपुरात 'बिझनेस एक्स्पो'मध्ये नाना पाटेकरांचं भाषण
जयंता, गंमत अशी आहे, आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट करावी. सातत्याने तू किती वर्ष करतोयस? दुर्दैवान काय असतं राजकारण्यानी केलं तर त्याला किंमत नसते. आम्ही केलं की ते अधुरेकित केलं जात. तुझी आणि माझी मैत्री इतकी जुनी आहे. त्यामुळे नाना साहेब वगैरे ते बोलत असताना माझ्या. एक तर तुम्हाला ते तयार करणं असताना म्हणजे तुमच्याच पिढीतला पुढे मग तो राजकारणी होती असं तसा मुद्दा नाहीये एक चांगला मुलगा कोणीतरी असेल तो चांगलं काहीतरी राजकारण करणार असेल तर त्याला ग्रुम करणे हे फार गरजेच आहे तू अतिशय छान पद्धतीने हे करतोयस एकतर हा इतका पसारा मांडण हे फार कठीण आहे सात लोकांपासून सुरुवात करून आज इतकी मंडळी तू जमवलेली आहे. कायम आपल्या हयातीमध्ये एक नवीन पिढी तयार करायची असते. नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकरांना. नाम फाउंडेशन साठी कितेक मंडळी त्याच्यामध्ये इतक काम करतायत. आपल्यामुळे कोणाच्यातरी चेहऱ्यावर काहीतरी आनंद येतो. आनंद आहे. किती बरं वाटत कोणतरी हसतोय आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे. अजून काय लागत आयुष्यामध्ये जगायला. नेमक कधी आपल्याला बोलाव. नेमकं आपण संचय करायचा तो किती करायचा? संचय जर करायचा असेल तो माणसांचा करूया ना. मी नेहमी म्हणतो की माझ्या सातबाऱ्यावर माणसं खूप आहेत, जमिनी नाही आहेत. त्याची गरज नसते कारण जमिनीवरची नावच फक्त बदलत राहतात. जमीन तिथेच असते. आमच्याकडे इतकी माणसं इतकी आहेत. आपला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एमओयू झाला. काय लागतं? सांगलीत मला काही वेगळं घर घेण्याची गरज नाही. मुल एवढी मोठी झालेली पाहिल्यानंतर अजून आनंद होतो. आणि ते सरते शेवटी ही रिले आहे बटन तू दोन वर्षापूर्वी त्याच्या हातात काय करून दाखवल आणि ते केवळ जयंत पाटलांचा मुलगा म्हणून नाही त्याच काहीतरी सातत्य आहे की नाही तुम्हालाही माहिती असेल तर ते सातत्य टिकवण फार गरजेच आहे तुम्हाला मी तुमचा वाटणं म ते पैसे देऊन नाही होत त्याला मॅनिपुलेट करता येत नाही तुम्हाला. मुळातून आंतरिक भावना तुमची पाहिजे, तुम्ही किती मनापासून करताय, त्याच्यानंतर माणस आप जोडली जातात. काही वेळ अतिशय वाईट वाटत की सगळीच नाही पण खूपशी मुलाता काहीतरी किंवा तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा, चरस म्हणा, शाळा कॉलेजच्या बाजूला. कुठा ठेव ही जी आहे ती केली मग आणि अतिशय सक्सेसफुली केलीस. आज तू बोलत असताना चाचरत बोलतोस राजकारणात गेल्यानंतर बघ असा अस्कलित बोलायला लागेल. काय बोलतात ती मंडळी? शब्द संग्रह म्हणजे असा असतो वा जयंताला नाही अजून बोलताये. काय बोलतात ते आणि तिकडे आपल्याकडे आणि करायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे. नंतर तुम्हाला गंमत काय माहिती का राजकारणाचा मला सगळ्यात आनंद कुठल होत ते काय बोललेत हे त्यांना दुसऱ्या दिवशी आठवत नाही पण आम्हाला माहिती असत आम्ही ते पाहिलेल असत त्याचे रेफरन्स असतात तुम्ही काल काय बोलतात आज काय बोलता उद्या काय बोलताय पाहिजे काहीतरी बोल काहीतरी आपल्या मागे डोक्यामध्ये 40 40 कुठे जास्त रे 84 ला आलास ना मग ती 16 आणि ही 26 25. वाटतं रे मान दुखायला पाहिजे आपली आणि एवढा मान तुम्ही आम्हाला नक्कीच द्याल याची खात्री आहे. इथे मी साधारणपणे आमचा पूर्वीचा कसा होता आमच पाठीवर विंचवाच बिराड होत नाटक सिनेमामध्ये काम करणारे पूर्वी सुरुवातीला नाटकामध्ये त मग पहिले सांगलीला करायचं मग मिर्जेला करायचं कोल्हापूर इचलकरंजी असं सगळं मग तिथून बेळगाव बेळगाव मधून गोवा असे ते सगळे. आपली गरज आहे जे तुम्ही करताय हा तोच शेजार तू नवा तयार करतोयस आणि असच करत रहा मी तुझा थोरला काका आहे मी पाहुणा नाही. पद्री ती भूक आली पण त्या भुकेनी आमच्या पदरामध्ये केवढं घातलं?





















