एक्स्प्लोर
Godavari water पिण्यासाठी तर दूरच, पण आंघोळीसाठीही योग्य नाही असा निष्कर्ष हरित लवादानं काढलाय
गोदावरीत स्नान करून पवित्र होण्याच्या भावनेनं गोदास्नान करणाऱ्या भाविकांना सतर्क करणारी बातमी आहे. कारण गोदावरीचं पाणी पिण्यासाठी तर दूरच, पण आंघोळीसाठीही योग्य नाही, असा निष्कर्ष हरित लवादानं काढलाय. हरित लवादाच्या या निर्णयानंतर महापालिका आयुक्तांनी देखील गोदावरीचं पाणी दूषित असल्याची कबुली दिली आहे. शहरातील 67 नाले, 4 उपनद्या आणि ड्रेनेजचं पाणी जोपर्यंत प्रक्रिया करुन नदीत सोडलं जाणार नाही, तोपर्यंत हे पाणी दूषितच असेल. त्यामुळे नमामी गोदे योजनेच्या माध्यमातून नवे STP प्लांट उभारुन, नदी नाले स्वच्छ करणे आणि कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
आणखी पाहा



















