एक्स्प्लोर
Godavari water पिण्यासाठी तर दूरच, पण आंघोळीसाठीही योग्य नाही असा निष्कर्ष हरित लवादानं काढलाय
गोदावरीत स्नान करून पवित्र होण्याच्या भावनेनं गोदास्नान करणाऱ्या भाविकांना सतर्क करणारी बातमी आहे. कारण गोदावरीचं पाणी पिण्यासाठी तर दूरच, पण आंघोळीसाठीही योग्य नाही, असा निष्कर्ष हरित लवादानं काढलाय. हरित लवादाच्या या निर्णयानंतर महापालिका आयुक्तांनी देखील गोदावरीचं पाणी दूषित असल्याची कबुली दिली आहे. शहरातील 67 नाले, 4 उपनद्या आणि ड्रेनेजचं पाणी जोपर्यंत प्रक्रिया करुन नदीत सोडलं जाणार नाही, तोपर्यंत हे पाणी दूषितच असेल. त्यामुळे नमामी गोदे योजनेच्या माध्यमातून नवे STP प्लांट उभारुन, नदी नाले स्वच्छ करणे आणि कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
बातम्या


















