एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'पंतप्रधान न्यायाधीशांना प्रभावित करतात का?', Eknath Shinde यांच्या भेटीनंतर Sanjay Raut यांचा सवाल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. शिंदे यांनी ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांनी या भेटीवर टीका करताना म्हटले आहे की, 'जेव्हा-जेव्हा पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा त्यांच्या दिल्लीवाऱ्या वाढतात.' राऊतांच्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापले असून, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी राज्याच्या विकासासाठी पंतप्रधानांची भेट घेतली, मात्र विरोधक या भेटीकडे संशयाने पाहत असून यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















