एक्स्प्लोर
राज्यात केवळ 2 दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा उपलब्ध, वीजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
महाराष्ट्रात भारनियमन सुरु होण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण राज्यात वीजेचा तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी भीती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलं. राज्यात सध्या कोळशाचा तुटवडा आहे. अवघे २ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक असल्याचंही ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण



















