एक्स्प्लोर

CM Eknath Shinde Speech : Marathwada Mukti Sangram दिनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण

मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही   आज आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले  समृद्धी महामार्ग तयार झाला  अनेक उदयोग आणले आहेत   मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात होत आहे   लाडकी बहीण योजना केली आपल्या बहिणीला फायदा होईल    शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे   शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये मदत केली   मराठवाड्यातील साखर कारखाने सोबत imo साईन आपण करत आहे    मुलींच्या शिक्षणासाठी निर्णय घेतले  लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे...  अडीच कोटीचे आमचे टार्गेट आहे  लाडकी बहणी पासून लाडक्या भावा, लाडक्या शेतकरी योजना आणली आहे   पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, 10 वर्षात त्यांनी देशाचे नाव जगभरात उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले   केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे   कापूस आणि सोयाबीन बाबत आपण निर्णय घेतला आहे   यावर्षी चांगला पाऊस पडला, सर्वत समृद्धी अली आहे   *संगे सोयरे बाबत काम सुरू आहे, आम्ही जे बोलतो ते करतो,,, आमची डबल भूमिका नाही.... दुप्पटी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही, शिंदे समिती नेमली आणि कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे..एक मोठं यश आहे.... ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटले होते,,,,, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण आम्ही दिले... त्याविरुद्ध कोर्टात कोण गेले हे तुम्हाला माहित आहे..... त्यामुळे सगे सोयर, गझट जा विषय आहे, यासाठी शिंदे समिती आणि शिंदे समिती काम करत आहे.... कुणाचीआम्ही दिशाभूल करणार नाही आणि फसवणूक करणार नाही,,,, दिलेला शब्द आम्ही पाळणार, जे देऊ कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे... मी मुख्यमंत्री झाल्यापासून 5 हजार मराठा तरुणांना आम्ही नोकरी दिली.... सारथी व्ययप्ती वाढवली....1 लाख लोकांना बिन व्याजी कर्ज दिले    ऑन जरांगे आंदोलन  माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्यची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्यची भूमिका घेतली पाहिजे... ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना संधी होती,1994 च्या काळात.... पण त्यांनी फक्त मराठा समाजाला वापर करून घेतला त्यांना काही जाब विचारणार की नाही, त्यांची देखीक भूमिका स्पष्ट झाली पाहिजे.....  पीक विम्यात एजंट यांनी गोंधळ केल्यास जेलमध्ये टाकण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेल त्याला सरकार सोडणार नाही...  सर्वाना महामंडळ आपल्या आपल्या प्रमाणे, महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेत आहे, काळजी करू नका,   योजनामध्ये खोडा घालणाऱ्याना माझे लाडके भाऊ आणि बहीण नक्की  जोडा दाखवतील.. योजना बंद व्हावी म्हणून तुम्ही कोर्टात जातात... महिलांना लाच देतात ,,,बदनाम करण्याचा प्रयत्न करतात,थोडी जनाची नाही तर मनाची राखली पाहिजे,  जागावाटप काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समनव्यातुन बोलणी सुरू आहे काळजी करू नका,, जे काम आम्ही केले आहे त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात  विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून .…एवढी निर्णय कधीही घेतली नव्हते, जनता याचा निर्णय घेणार आणि महायुती पुन्हा येईल....

महाराष्ट्र व्हिडीओ

Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोल
Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Arbaz Patel : निक्कीने टीमच्या गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?
निक्कीने गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोलसकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 19 Sept 2024EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवलीABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
नागपूर ग्रामीणच्या सहाही जागा भाजप लढवणार, शिंदे गट आणि अजित पवारांना काय मिळणार? आशिष जयस्वाल रामटेकमधून अपक्ष लढणार का?  
Nitesh Rane : स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महारावांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Arbaz Patel : निक्कीने टीमच्या गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?
निक्कीने गेम प्लानचा बोऱ्या वाजवला, अरबाजच्या संतापाचा भडका; कॅप्टन्सी टास्कमध्ये होणारा राडा?
Share Market : शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Pitru Paksha 2024: पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
Inflation : गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा
गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा
Embed widget