Kolhapur : पूरस्थितीवर पुनर्वसन हा एकमेव पर्याय: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jul 2021 02:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांनी आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी आणि कोल्हापूर शहरातील शाहूपुरी आणि शिवाजी पुलाची पाहणी केली. यावेळी पूरस्थितीवर पुनर्वसन हा एकमेव पर्याय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.