Bihar Maharashtra : बिहारमधून आलेल्या 58 मुलांची सुधारगृहात रवानगी, 5 आरोपींना पोलीस कोठडी
abp majha web team
Updated at:
01 Jun 2023 11:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहराष्ट्रामध्ये मुलांची तस्करी सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय, आणि याला कारण ठरलंय गेल्या काही दिवसांतील पोलीस आणि रेल्वे यंत्रणांच्या कारवाया... विविध यंत्रणांनी केलेल्या कारवायांमध्ये गेल्या पंधरा दिवसांत तब्बल १२२ मुलांची पोलिसांनी सुटका केलीय.. ही मुलं नेमकी कोण आहेत, त्यांना महाराष्ट्रात का आणलं जातंय आणि या सगळ्यामागे कोण काम करतंय, जाणून घेऊयात माझाच्या रिपोर्टमधून....