Raigad Talai landslide : लवकर पुनर्वसन व्हावं म्हणून केंद्राशी संपर्क करु : राज्यपाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2021 01:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज तळीये आणि चिपळूणमध्ये जाऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत. राज्यपाल सकाळी पावणे बारा वाजता तळीये इथं पोहोचणार आहेत. तर दुपारी साडेतीन वाजता चिपळूण इथं जाणार आहेत. अतिवृष्टीनंतर झालेल्या दुर्घटना आणि पूरस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेत्यांनी दौरा करून आढावा घेतला होता. आता राज्यपालही पूरग्रस्त भागात पाहणी करणार आहेत.