एक्स्प्लोर
Kolhapur: परदेशातून कोल्हापूरात 122 प्रवाशी, तर इतर चार जिल्ह्यात परदेशातून 433 प्रवाशी दाखल ABP Majha
तिकडे कोल्हापुरात गेल्या काही दिवसांत परदेशातून दाखल झालेल्यांची संख्या १२२ च्या घरात असून, त्यापैकी ३८ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र इतर प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 433 प्रवासी परदेशातून दाखल झाले असून, ८४ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल देखील निगेटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















