एक्स्प्लोर
Rajnath singh on Savarkar : महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून सावरकरांनी दया याचिका केली: राजनाथ सिंह
अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती. त्या संदर्भात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्कालीन इंग्रज राजवटीकडे दया याचिका केली, मात्र सावरकरांना नाहक बदनाम केलं जातंय असं राजनाथ सिंह म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फाळणी टाळली असती, या विषयावर आधारीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमात राजनाथ सिंह, सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.
भारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
आणखी पाहा























