एक्स्प्लोर
Karnataka CM Basavaraj Bommai यांनी पुन्हा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं : ABP Majha
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वाद संपला असल्याचं वक्तव्य करत त्यांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलंय. इतकंच नाही तर, महाराष्ट्र उगाचच सीमावाद उकरून काढत असल्याची मखलाशीही बोम्मईंनी केलीय.
भारत
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
आणखी पाहा
























