एक्स्प्लोर
Karnataka CM Basavaraj Bommai यांनी पुन्हा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं : ABP Majha
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वाद संपला असल्याचं वक्तव्य करत त्यांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलंय. इतकंच नाही तर, महाराष्ट्र उगाचच सीमावाद उकरून काढत असल्याची मखलाशीही बोम्मईंनी केलीय.
भारत
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
Iran VS Israel America Conflict America Attack On Iran Kharg Island
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
आणखी पाहा





















