एक्स्प्लोर
Karnataka CM Basavaraj Bommai यांनी पुन्हा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं : ABP Majha
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पुन्हा एकदा सीमाभागातील मराठी बांघवांना डिवचलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक वाद संपला असल्याचं वक्तव्य करत त्यांनी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळलंय. इतकंच नाही तर, महाराष्ट्र उगाचच सीमावाद उकरून काढत असल्याची मखलाशीही बोम्मईंनी केलीय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















