एक्स्प्लोर
Advertisement
coronavirus | 27 रूपयांचा गहू 2 रूपये किलोने देणार, 80 कोटी जनतेला होणार फायदा
देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वंसामान्य नागरिकांना अन्न-धान्य जीवनावश्यक साहित्य कसं मिळणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement