एक्स्प्लोर
coronavirus | 27 रूपयांचा गहू 2 रूपये किलोने देणार, 80 कोटी जनतेला होणार फायदा
देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे सर्वंसामान्य नागरिकांना अन्न-धान्य जीवनावश्यक साहित्य कसं मिळणार याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. यावर केंद्र सरकारने तोडगा काढला आहे. नागरिकांना दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ पुरवण्याची व्यवस्था करण्यास केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे. त्यामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
आणखी पाहा




















