एक्स्प्लोर
Thane Potholes | खड्ड्यांच्या चक्रव्युहातून ठाणेकरांची सुटका कधी? कुणाचा जीव गेल्यावर प्रशासन जागं होणार?
ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं मात्र या शहरातील तलावांपेक्षा जास्त संख्या झाली आहे ती म्हणजे खड्ड्यांची, आता सध्याच्या ठाणे शहराच्या स्थितीवरून हे खड्ड्यांचं ठाणं आहे असं म्हणायची वेळ आलीय. पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, सोबतच मेट्रोचं काम सुरू असल्याने रस्त्याची जागा कमी झाली असून त्यात खड्डे असल्याने जीव धोक्यात घालत प्रवाशांना वाहनं न्यावी लागत आहेत. यासर्वामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होत आहे.
राजकारण
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
आणखी पाहा


















