एक्स्प्लोर
electricity bill : ऊर्जा खात्याच्या कोलांटी उडी सुरूच,डबघाईला महावितरण,कर्जाचा डोंगर : ABP Majha
लॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्यानं राज्यातील जनतेला विज बिलं अधिक आल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता... आणि आता तेच ऊर्जा खातं म्हणतंय लॉकडाऊन काळात विजेचा वापर कमी झाला... आणि त्यामुळे तोटा झालाय... आणि यासाठीच महावितरणला कर्ज काढावं लागलंय... आणि या कर्जाचा आकडा आहे तब्बल 11 हजार चारशे कोटींचा... विशेष म्हणजे राज्य सरकारनं या कर्जाला हमी देखील दिलीय.... मग नेमकं खरं काय विजेचा वापर अधिक वाढला होता की कमी झाला होता... असा सवाल आता उपस्थित होतोय...
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण


















