एक्स्प्लोर
electricity bill : ऊर्जा खात्याच्या कोलांटी उडी सुरूच,डबघाईला महावितरण,कर्जाचा डोंगर : ABP Majha
लॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्यानं राज्यातील जनतेला विज बिलं अधिक आल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता... आणि आता तेच ऊर्जा खातं म्हणतंय लॉकडाऊन काळात विजेचा वापर कमी झाला... आणि त्यामुळे तोटा झालाय... आणि यासाठीच महावितरणला कर्ज काढावं लागलंय... आणि या कर्जाचा आकडा आहे तब्बल 11 हजार चारशे कोटींचा... विशेष म्हणजे राज्य सरकारनं या कर्जाला हमी देखील दिलीय.... मग नेमकं खरं काय विजेचा वापर अधिक वाढला होता की कमी झाला होता... असा सवाल आता उपस्थित होतोय...
परभणी
Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
भविष्य
महाराष्ट्र
















