एक्स्प्लोर
electricity bill : ऊर्जा खात्याच्या कोलांटी उडी सुरूच,डबघाईला महावितरण,कर्जाचा डोंगर : ABP Majha
लॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्यानं राज्यातील जनतेला विज बिलं अधिक आल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता... आणि आता तेच ऊर्जा खातं म्हणतंय लॉकडाऊन काळात विजेचा वापर कमी झाला... आणि त्यामुळे तोटा झालाय... आणि यासाठीच महावितरणला कर्ज काढावं लागलंय... आणि या कर्जाचा आकडा आहे तब्बल 11 हजार चारशे कोटींचा... विशेष म्हणजे राज्य सरकारनं या कर्जाला हमी देखील दिलीय.... मग नेमकं खरं काय विजेचा वापर अधिक वाढला होता की कमी झाला होता... असा सवाल आता उपस्थित होतोय...
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य





















