Central Government नं मोफत अन्नधान्य योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय : ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Mar 2022 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारने मोफत अन्नधान्य योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शनिवारी घेतला. आता ही योजना सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. देशभरातील ८० कोटी नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना काळात मार्च २०२० मध्ये केंद्राने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लागू केली होती. योजनेला मुदतवाढ दिल्याने सरकारी तिजोरीवर ८० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.