एक्स्प्लोर
Onion Prices Fall : कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांकडून लिलाव बंद ABP Majha
औरंगाबादमध्ये कांद्याला कमी भाव मिळत असल्या कारणाने संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. कांद्याचा लिलाव सुरु असताना शेतकरी संतप्त झाले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वजन काट्यावर कांदा फेकत या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करत हा लिलाव बंद पाडला. कांद्याला सतत कमी भाव मिळत असल्या कारणामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरलीये, आणि शेतकऱ्यांची हिच नाराजी या लिलावात दिसून आली.
औरंगाबाद
Abdul Sattar on Shiv Sena Merger : भाजप शिवसेनेचं मुंडकंच छाटतंय, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
भारत
भारत





















