एक्स्प्लोर
Aurangabad Water Issue : औरंगाबादच्या पाण्याची वाट कोणी लावली?Ambadas Danve आणि Imtiaz Jaleel माझावर
उन्हाळा त्यात लोडशेडींग आणि आता पाणीटंचाई अशा तिहेरी संकटात सापडलेले औरंगाबादकर हैराण आहेत. या प्रश्नावर आम्ही औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना बोलतं केलं... औरंगाबाद करांच्या पाण्याची वाट कोणी लावली?. जायकवाडी शंभर टक्के भरले असताना औरंगाबादच्या घशाला कोरड का?. या प्रश्नांची उत्तर देताना नेत्यांनी अगदी थेट एकमेकांकडे बोटं दाखवत जबाबदारी झटकली.. पाहुया शिवसेनेचे अंबादास दानवे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील काय म्हणालेय
औरंगाबाद
Abdul Sattar on Shiv Sena Merger : भाजप शिवसेनेचं मुंडकंच छाटतंय, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा





















