नवी मुंबई : नवी मुंबईत सर्वपक्षीय रिक्षा संघटनांचा मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रिक्षाचालकांच्या प्रलंबित मागण्यांकडे आरटीओ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आऱोप होतोय. याच्याच निषेधार्थ सर्वपक्षीय रिक्षा संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आलाय. नवी मुंबईमध्ये रिक्षाचं प्रमाण वाढलं असून नवीन रिक्षांचं परमीट वाटप थांबवाव, बेकायदेशिर वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई, ओला-उबेरबाबत ठोस भूमिका घ्यावी या प्रमुख मागण्यांसाठी नवी मुंबई रिक्षा संघटना कृती समितीने हा मोर्चा काढला. यामध्ये 14 संघटनांनी सहभाग घेतला होता.