वसई-विरार : 24 तासांहूनही अधिक काळ गेल्यानंतर विरार रेल्वे सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
२४ तासांहूनही अधिक काळ बंद असणारी विरारहून रेल्वे सेवा अखेर हळूहळू सुरु झाली आहे. विरारवरुन चर्चगेटसाठी जाणाऱ्या 6 लोकल सोडण्यात आल्या आहेत. मात्र रुळांवर काही प्रमाणात अजूनही पाणी असल्यामुळे लोकल चक्क १० किलोमीटर प्रतीतास या वेगानं चालवल्या जात आहेत.पाणी ओसल्यावर रेल्वे सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.