एक्स्प्लोर
मुंबई : पतंजली उत्पादनांची विक्री सरकारच्या सेवा केंद्रामार्फत, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीचा राज्य सरकारला पुळका आलाय. कारण पतंजलीच्या उत्पादनांची विक्री राज्य सरकारच्या सेवा केंद्रांमार्फत होणार आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय.
राज्य सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान विभागानं यासंबंधात याबाबतचे परिपत्रक काढलंय. दैनिक लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलंय.
सरकारनं या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसह पतंजली कंपनीची उत्पादनंही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकामध्ये विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांशिवाय इतर एकाही खासगी उत्पादकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारची पतंजलीवर मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय.
राज्य सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान विभागानं यासंबंधात याबाबतचे परिपत्रक काढलंय. दैनिक लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलंय.
सरकारनं या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसह पतंजली कंपनीची उत्पादनंही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकामध्ये विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांशिवाय इतर एकाही खासगी उत्पादकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारची पतंजलीवर मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्र
Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
निवडणूक






















