ABP News

मुंबई : 30 वर्ष बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरं

Continues below advertisement
बीडीडी चाळीत 30 वर्षांपासून राहणाऱ्या पोलिसांना घरे तयार झाल्यावर हस्तांतरित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात आयोजित बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बैठकीत बोलत होते. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram