मुंबई : बोरीवलीजवळ रेल्वे ट्रॅक ओलांडताना चार भावांना ट्रेनने उडवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रेल्वे रुळ ओलांडताना बोरीवली आणि कांदिवली स्टेशनदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी पोईसरजवळ ही घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ असून दोघे त्यांचे चुलत भाऊ आहेत.
संपत चव्हाण (वय 24 वर्ष), मनोज दीपक चव्हाण (वय 18 वर्ष), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय 18 वर्ष), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय 19 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
बोरीवली स्टेशनच्या आधी रेल्वेला सिग्नल लागल्यावर हे चौघेही पोईसरजवळ खाली उतरले. मात्र यावेळी समोरच्या ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं. यात चौघांचा जागीच मृत्यू झालाय
संपत चव्हाण (वय 24 वर्ष), मनोज दीपक चव्हाण (वय 18 वर्ष), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय 18 वर्ष), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय 19 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
बोरीवली स्टेशनच्या आधी रेल्वेला सिग्नल लागल्यावर हे चौघेही पोईसरजवळ खाली उतरले. मात्र यावेळी समोरच्या ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनने त्यांना उडवलं. यात चौघांचा जागीच मृत्यू झालाय