ब्रेकफास्ट न्यूज : कोल्हापूर : शहरात सेंद्रीय खत महोत्सवाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 10:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोल्हापूर: राज्यातील मोठ्या शहरांमध्ये सध्या सर्वात मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद या शहरांमध्ये तर कचराप्रश्नी मोठमोठी आंदोलनं झाली.
मात्र कोल्हापूरच्या एका स्वयंसेवी संस्थेने कचराप्रश्नी भन्नाट आयडिया काढली आहे. ‘एकटी’ या संस्थेने कचरा गोळा करुन, त्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं सेंद्रिय खत तयार केलं. याच खताचा ‘खत महोत्सव’ भरुन अक्षरश: कचऱ्याचं सोनं केलं आहे.
मात्र कोल्हापूरच्या एका स्वयंसेवी संस्थेने कचराप्रश्नी भन्नाट आयडिया काढली आहे. ‘एकटी’ या संस्थेने कचरा गोळा करुन, त्यावर प्रक्रिया केली आणि त्याचं सेंद्रिय खत तयार केलं. याच खताचा ‘खत महोत्सव’ भरुन अक्षरश: कचऱ्याचं सोनं केलं आहे.