एक्स्प्लोर
कोल्हापूर: खासगी ट्रॅव्हल्सला आग, दोन प्रवाशांचा मृत्यू
कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून दोन प्रवाशांचा मृत्यू झालाय. तर 16 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास गगनबावड्याजवळील लोंघे गावात ही घटना घडली.
गाडीच्या एसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं गाडीला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेले बंटी आणि विकी भट दोघेही पुण्याचे रहिवाशी आहेत.
मात्र चालत्या बसला आग लागण्याच्या घटनेनं खासगी प्रवास किती सुरक्षित आहे यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
गाडीच्या एसी यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं गाडीला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत होरपळून मृत्यू झालेले बंटी आणि विकी भट दोघेही पुण्याचे रहिवाशी आहेत.
मात्र चालत्या बसला आग लागण्याच्या घटनेनं खासगी प्रवास किती सुरक्षित आहे यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण



















