नवी दिल्ली : जीएसटीमुळे देशासमोर आर्थिक संकट : अरुण शौरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2017 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपची मार्गदर्शक मंडळी सातत्याने मोदी सरकारच्या ध्येय धोऱणावर टीका करत आहे. आधी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी मोदींना घरचा आहेर दिल्यानंतर, आता माजी मंत्री अरूण शौरी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदी ही देशातील सर्वात मोठी मनी लॉन्ड्रिंग योजना होती, असा गंभीर आरोप शौरींनी केली आहे.