एक्स्प्लोर
नवी दिल्ली | साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून 4 हजार 500 कोटींचं पॅकेज
देशभरातल्या साखर उद्योगासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचं पॅकेज केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलंय.. साखरेच्या उत्पादनात वाढ करणं आणि येत्या हंगामात ५० लाख टन साखरेची निर्यात करण्याचं ध्येय केंद्र सरकारनं ठेवलंय..याचदरम्यान देशातल्या आणि काही राज्यांतल्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत..त्यामुळं या निर्णयाच्या माध्यमातून साखर उद्योगाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होताना दिसतोय..
मुंबई
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Rahul Chavan On Eknath Shinde : पक्षाने माझा केसाने गळा कापला, शिंदेंसोबत गेलेल्या राहुल चव्हाणांची प्रतिक्रिया
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
आणखी पाहा


















