एक्स्प्लोर
नवी दिल्ली | साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून 4 हजार 500 कोटींचं पॅकेज
देशभरातल्या साखर उद्योगासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचं पॅकेज केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलंय.. साखरेच्या उत्पादनात वाढ करणं आणि येत्या हंगामात ५० लाख टन साखरेची निर्यात करण्याचं ध्येय केंद्र सरकारनं ठेवलंय..याचदरम्यान देशातल्या आणि काही राज्यांतल्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत..त्यामुळं या निर्णयाच्या माध्यमातून साखर उद्योगाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होताना दिसतोय..
भारत
America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
आणखी पाहा



















